News
मुंबई : राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना रद्द करताना राज्यातील कृषी क्षेत्रात दरवर्षी पाच ...
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यास २.५ कोटींचा निधी (संग्रहित छायाचित्र) अहिल्यानगर: आषाढी ...
पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेनेबरोबर (एकनाथ शिंदे) युती करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते. महायुतीपेक्षा शिवसेना शिंदे आणि मनसेने युती करून एकत्र लढावे ...
‘आपल्याला आवडणारी कलाकृती दुसऱ्याला आवडेलच असे नाही. प्रेक्षकांना आवडते ते सगळे चांगले असतेच असे नाही, असा सगळा विचित्र प्रकार आहे.
जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री चऱ्होली बुद्रुक बाजारपेठ येथे घडली.
सातारा : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याब ...
अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गुरुवारचा राज्यव्यापी मशाल मोर्चा स्थगित केला आहे. याशिवाय काँग्रेसच्या वतीने पुढील तीन दिवस दुखवटा पाळला जाणार आहे ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results